चित्रविचित्र

मराठी पाऊल पडते पुढे. मराठी माणूस बायकोला मारण्यात तिसऱ्या क्रमांकावर. डोमेस्टिक व्हायलेन्स मध्ये राजस्थानच्या पुढे महाराष्ट्र.
जगात काही देशांना वगळून विकास मोठ्या प्रमाणावर झालेला आहे, या मध्ये भारताने देखील कमालीची कामगिरी बजावली आहे. माणसाच्या राहणीमानात आमूलाग्र

शिवाजीराजे वयाच्या १७व्या वर्षी राजगड बांधत होते आणि दादोजी कोंडदेव अडथडा निर्माण करत होते
शिवरायांच्या चरित्राचा अभ्यास करते वेळी, एका माणसाचं व्यक्तिमत्व सगळ्यात अगोदर उभे राहतं, ते म्हणजे दादोजी कोंडदेव. महाराजांचं पूर्व काळ आणि शहाजी राजे

शहाजी राजे छत्रपती किव्हा राजे झाले का नाही ?
स्वराज्य संयोजक श्री शाहजी राजे भोसले, ह्यांची महिमा गातांना एक गोष्ट जाणवते. ती म्हणजे शिवाजी महाराजांना स्वराज्याची बांधणी केली, पण त्या स्वराज्याची

जबरदस्ती ने नाही स्वाभिमानाने भवानी तलवार शिवाजी महाराजांना मिळाली होती
इतिहास महाराष्ट्राचा असो किव्हा भारताचा…. त्या इतिहासाला चित्रपट आणि कादंबरीच्या नजरेतून बघणे पूर्णपणे चुकीचे आहे…एखाद्या सिनेमाच्या सुरुवातीला काल्पनिकतेची सूचना दाखवण्यात

जैन युनिव्हर्सिटीत जातीवाद करणाऱ्या शिक्षकाच्या मदतीने विद्यार्थ्यांनी पूर्ण नाटक बसवले. नांदेड मध्ये गुन्हा दाखल
असे बोलण्यात येते की माणूस शिक्षित होतो तेव्हा त्याचा धर्म आणि जाती कडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. पण हे वाक्य कितपत

मराठी भाषेचा उगम
मराठी साहित्याला उपनाम लाभले ते पु.ल.देशपांडे आणि कुसुमाग्रज याच्यासारख्या लेखक मंडळी मुळे. हा इतिहास आपण लहानपणापासून शिकत किंवा ऐकत आलो